शाळेत चित्रकला स्पर्धेत स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या विविध संकल्पना रंगांच्या माध्यमातून सुंदर रेखाटल्या. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंग वापर करून आकर्षक देशभक्तीपर रांगोळ्या काढल्या. दुपारी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषवाक्ये देत गावातून रॅली काढली. “भारत […]
Read more →वृक्ष वल्ले आम्हा सोयरे हे सार्थ करणेसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी वृक्षांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे होता. विद्यार्थीनी यात उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांनी वृक्षांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची शपथ […]
Read more →